भारतीय मिसाईल चुकून पाकिस्तानमध्ये पडले, भारताने व्यक्त केली दिलगिरी

भारताने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
Missile
Missile

नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी (ता.११) मान्य केले की चुकून मिसाईल भारतीय लष्करी तळावरुन पाकिस्तानमध्ये नऊ मार्च रोजी पडले होते. भारताने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी (ता.दहा) पत्रकार परिषद घेतली. त्यात भारतीय मिसाईलमुळे पाकिस्तानी हवाईक्षेत्र आणि काही भागाचे नुकसान झाले. हे पाकिस्तानच्या (Pakistan) लष्कराच्या मिआन चन्नू भागात पडले होते, पत्रकार परिषदेत म्हटले. भारतीय (India) संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. जीवितहानी न झाल्याने एक दिलासा मिळाल्याचे मंत्रालयाने म्हणाले. ९ मार्च २०२२ रोजी दैनंदिन देखभालचे काम चालू असताना तांत्रिक चुकीने अचानक मिसाईल डागले गेले. (India Regrets Accidental Firing Of Missil In India)

Missile
China | चीनमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ

ते पाकिस्तानमध्ये पडले. भारत सरकार या घटनेबाबत गंभीर असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मिसाईल पाकिस्तानच्या भागात पडले. ही घटना खेदजनक असून यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने एक दिलासा मिळाला आहे, असे मंत्रालय म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com