मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. यावेळी आझाद मैदानावर मनोज जरांगेंना भिडलेल्या अॅडव्होकेट योगेश केदार यांनी जरांगेंना सल्ला दिला की, "मनोज जरांगे पाटील यांनी आता तरी चिंतन करावे आणि समाजाच्या एकतेसाठी वैयक्तिक अंतर बाजूला ठेवून त्रयस्थ ठिकाणी बसून चर्चेसाठी यावे." केदार यांनी समाजातील एकजूट आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.