Sindhu Water : पाण्याविना तडफडणार पाकिस्तान, भारत कधीच देणार नाही सिंधू नदीचं पाणी; घेतला मोठा निर्णय

Sindhu Water : भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
sindhu river
sindhu riversakal
Updated on

भारतासोबत तणावानंतर आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारताने जम्मू-काश्मीरमधील जुन्या कालव्यांच्या पुनर्बांधणी आणि विस्तारकामाला सुरुवात करण्याचा निर्णय़ घेतलाय. यात कठुआ, न्यू प्रताप आणि रणबीर या कालव्यांचा समावेश आहे. १०० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर पहिल्यांदा हे कालवे सुरू केले जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com