agitation in rawalkot
sakal
मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तान सरकारविरोधातील उद्रेक कायम असून, पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. तसेच, पाकिस्तान सरकारने गळचेपी सुरूच ठेवली, तर नागरिक भारताकडे जातील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.