Crime: संतापजनक! आधी वाद घातला, नंतर कुऱ्हाडीनं वार अन्... कलियुगी मुलाने वृद्ध पालकांना निर्घृणपणे संपवलं

Alwar Parents Murder Case: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने वादानंतर कुऱ्हाडीने वार करत त्याच्या आईवडिलांची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Takli Haji Land Dispute Turns Violent

Takli Haji Land Dispute Turns Violent

Sakal
Updated on

राजस्थानातील अलवर येथे एका कलियुगी मुलाने त्याच्या वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केली. त्याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. दोघांनाही ठार मारले आणि नंतर तेथून पळून गेला. त्या राक्षसी मुलाने त्याच्या आईची चांदीची पायाची पायातलीही हिसकावून घेतली. असे वृत्त आहे की, आरोपी मद्यपी होता. दारूच्या नशेत तो नियमितपणे त्याच्या पालकांवर हल्ला करत असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com