Nepal Floods: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले; ३३८ नागरिक सुरक्षित, ६० जण अद्याप बेपत्ता

Maharashtra Tourists in Nepal Floods: नेपाळमध्ये विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ६२६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय नागरिकांसह हजारो लोक बेपत्ता आहेत.
Maharashtra’s 404 Tourists Trapped, 338 Safe and 60 Still Untraced

Maharashtra’s 404 Tourists Trapped, 338 Safe and 60 Still Untraced

ESakal

Updated on

२६ ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळ-तिबेट प्रदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील ४०४ लोकांपैकी प्रशासनाने ३३८ जणांशी संपर्क साधून त्यांची सुरक्षितता निश्चित केली असून त्यापैकी ३७ जणांना भारतात आणले जात आहे, असे राज्य सरकारच्या एका अहवालात शनिवारी उघड झाले. अहवालानुसार, मुंबईस्थित एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत नेपाळला गेलेले ६० पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com