Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Asif Ali Zardari News: मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा संदर्भ देत झरदारी यांनी भारताला धूर्त इशाराही दिला. त्यांनी बढाई मारली की भारत चार दिवसही टिकू शकत नाही.
Asif Ali Zardari

Asif Ali Zardari

ESakal

Updated on

या वर्षी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीनंतरच भारताने युद्धबंदीची घोषणा केली. परंतु पाकिस्तानने हे सर्व अधिकृतपणे नाकारले आहे. आता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूरबाबत कबुली दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com