Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

MEA Slams Pakistan Propaganda: ''आंतरराष्ट्रीय कायदे व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांमध्ये नमूद केलेल्या तेथील जनतेच्या हक्कांना कोणीही नाकारू शकत नाही.''
Article 370 abrogation 7th anniversary

Article 370 abrogation 7th anniversary

esakal

Updated on

Pakistan PM Shehbaz Sharif X post: पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडलेली असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र भारताच्या अंतर्गत विषयांवर बोट ठेवत आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले, त्याला सात वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शरीफ यांनी पुन्हा तोच जुना काश्मीरचा राग आळवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचा तीव्र विरोध आणि अंतर्गत संकटावरून लक्ष हटवण्यासाठी शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत भारतविरोधी गरळ ओकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com