नागपूर : तुमचे वजन संतुलित राहत नसेल आणि एक ते दोन दिवसात वजनामध्ये फरक जाणवत असेल तर तुम्हाला वॉटर रिटेंशन हा आजार असू शकतो. या आजारामध्ये शरीरातील अवयवामध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे हात, पाय, चेहरा आणि पोटातील मांसपेशींमध्ये सूजन येते. वॉटर रिटेंशनमुळे पाय दुखू लागतात. आपले शरीरातील मिनरलचा स्तर संतुलिक नसेल तर असे घडू शकते. त्यामुळे शरीरातील टिशूमध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे शरीरावर सूजय येण्यास सुरुवात होते. तुम्हालाही असे लक्षण जाणवत असेल तर घाबरू नका. एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आम्ही सांगतोय तो आहार घेतला तरी तुमची समस्या दूर होईल.
कशामुळे होतो वॉटर रिटेंशन आजार?
वॉटर रिटेंशनचे अनेक कारण असतात. त्यापैकी मीठाचे जास्त सेवन करणे हे मुख्य कारण आहे. मीठाच्या जास्त सेवनामुळे शरीरातील सोडियमचा स्तर वाढत जातो. तुम्हाला वॉटर रिटेंशन या आजारापासून सुटका हवी असेल तर आहारामध्ये मीठाचा वापर कमी करा. त्याचबरोबर महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, शर्करा यांचे सेवन देखील हृदय आणि लीवरच्या आजाराला बळ पडू शकतात. अशा महिलांमध्ये देखील वॉटर रिटेंशनची समस्या जाणवू शकते.
योग्य खाद्यपदार्थ :
या पदार्थांचे करू नका सेवन -
(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.