
Blood Cancer: भारतीय डॉक्टरांनी केवळ ९ दिवसांमध्येच रक्ताच्या कँसरसारख्या दुर्धर आजारावर मात केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच कार टी-सेल्सला रुग्णालयातच तयार करुन रुग्णांच्या शरिरात यशस्वीरित्या सोडण्यात आल्या. दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं अर्थात ICMR नं या दोन मोठ्या कामगिरी पार पाडल्यात.