
- रुपेश कदम
भारतामध्ये दर आठ मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. ही हृदयद्रावक सत्यता परिस्थितीची गंभीरता दर्शवते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरत आहे. दरवर्षी ७६,००० महिलांचा या रोगामुळे मृत्यू होतो.