

which zodiac pair marriage never work
esakal
Marriage Astrology Prediction : सर्वांनाच आयुष्यात परफेक्ट जोडीदार मिळावा असं स्वप्न असतं. पण ज्योतिषशास्त्र (Jyotishshastra) सांगते की, काही राशींच्या जोड्या (Zodiac Sign Compatibility) इतक्या विसंगत असतात की, लग्नानंतर त्यांना सतत भांडणं, तणाव आणि दुःखच मिळतं.
अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल हे मूलद्रव्ये (Elements) आणि कार्डिनल, फिक्स्ड, म्युटेबल हे गुणधर्म (Modalities) यांच्या मूलभूत टक्करांमुळे (Clash) या लोकांचे लग्न टिकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी 'या' राशींच्या लोकांचं आयुष्य आयुष्यभराच्या लढाईत बदलते