Raigad News: 'सापांना मिळतोय जगण्याचा हक्क'; गैरसमज व भीती होतेय दूर, सर्पमित्रांचे उल्लेखनीय काम व जनजागृती

गेल्या काही वर्षात सर्पमित्रांचे उल्लेखनीय काम व वन्यजीव रक्षक संस्था आणि वनविभाग यांच्या द्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे लोकांचा सापाला मारण्यापेक्षा वाचवण्याकडे कल वाढला आहे. गाव खेड्यांसह वाड्यापाड्यांमध्येही हा अनुकूल बदल दिसून येत आहे.
Snake Rescuers Bust Myths and Fear Through Education Across Maharashtra
Snake Rescuers Bust Myths and Fear Through Education Across MaharashtraSakal
Updated on

-अमित गवळे

पाली : साप म्हटले की अनेक जणांची पाचावर बसते. सजीवसृष्टीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांबद्दल अनेक समज गैरसमज व भीती असल्याने साप दिसला की त्याला मारण्यासाठी काठी शोधली जाते. मात्र गेल्या काही वर्षात सर्पमित्रांचे उल्लेखनीय काम व वन्यजीव रक्षक संस्था आणि वनविभाग यांच्या द्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे लोकांचा सापाला मारण्यापेक्षा वाचवण्याकडे कल वाढला आहे. गाव खेड्यांसह वाड्यापाड्यांमध्येही हा अनुकूल बदल दिसून येत आहे. विशेष म्हणजे सापांना त्यांच्या अधिवासात मोकळेपणाने जगण्यासाठी खुले आंदण मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com