Ganesh festival २०२५: गणरायाचे स्वागत खड्ड्यातून! 'मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल टिका व आक्रोश; सोशल मीडियावर भावनांचा निचरा

Netizens Outrage Poor Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत अभिनेते वैभव मांगलेंनी देखील समाज माध्यमावर पोस्ट टाकली असून या पोस्टमधून त्यांनी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांना सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहनही केलं आहे. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात.
Ganesh Festival Travel Woes: Mumbai-Goa Highway in Dismal Condition
Ganesh Festival Travel Woes: Mumbai-Goa Highway in Dismal ConditionSakal
Updated on

-अमित गवळे

पाली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. 18 वर्षे उलटूनही या महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. यंदा पुन्हा गणरायाच्या आगमनात खड्डे व खराब रस्त्याचे विघ्न कोकणकर व प्रवाशांवर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर असंख्य नागरिक आपला संताप व भावानांचा निचरा व्यक्त करतांना दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com