Asia Cup final ला राखीव दिवस आहे का? मॅच रद्द झाल्यास विजेता कसा ठरणार? जाणून घ्या नियम

What Happens If Asia Cup Final is Washed Out : भारत पाकिस्तान सामन्यात पाऊस आलाच तर काय? अशा परिस्थितीत अंतिम सामन्याचा निकाल कसा ठरेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
India vs Pakistan Final Match Regulations

India vs Pakistan Final Match Regulations

esakal

Updated on

Asia Cup Final 2025 Reserve Day Rules Explained : आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या आशिया कपबाबत बोलायचे झाल्यास, साखळी फेरी आणि सुपर 4 या दोन्ही टप्प्यांतील सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आज तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत करण्याची संधी भारतीय संघाला आहे, आणि त्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com