Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Suryakumar Yadav on Handshake Controversy : रविवारच्या सामन्यात यादी कप्तानांनी थेट सामना अधिकाऱ्यांना दिली गेली, तेथूनच भारतीयांनी पाकला बेदखल करण्यास सुरुवात केली होती.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

Why did India avoid handshake Asia Cup 2025 : क्रिकेट आणि खिलाडूवृत्ती सर्व काही ठीक आहे, पण कधी कधी काही गोष्टी त्याही पलीकडच्या आणि भावनिक असतात, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले. आशिया कप २०२५ मधला रविवारचा भारत वि पाकिस्तान सामना सर्वार्थाने वेगळा झाला. नेहमीची गोष्ट एकच होती ती म्हणजे भारतीय संघांचे निर्विवाद वर्चस्व. नाणेफेकीअगोदर दोन्ही कप्तान एकमेकांना आपापल्या संघातील खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी देतात. रविवारच्या सामन्यात यादी कप्तानांनी थेट सामना अधिकाऱ्यांना दिली गेली, तेथूनच भारतीयांनी पाकला बेदखल करण्यास सुरुवात केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com