Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना रद्द करण्यासाठी भारतात गोंधळ सुरू आहे.
Asia Cup 2025, India vs Pakistan

Asia Cup 2025, India vs Pakistan

ESakal

Updated on

आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारत-पाकिस्तान सामन्यावरून गोंधळ सुरू आहे. आशिया कपमध्ये दोन्ही संघांची 'महाभिडत' १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना रद्द करण्यासाठी संपूर्ण भारतात मोहीम सुरू झाली आहे. राजकीय पक्षही याला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत, हा सामना रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) हातात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com