Asia Cup 2025: पाकिस्तानचा बालिशपणा, भारताने जिंकलेली ट्रॉफीच पळवली! मॅच प्रेझेंटेशननंतर काय घडलं, BCCI सचिवांनी सगळं खरं सांगितलं

BCCI Furious as ACC Chief Mohsin Naqvi: भारताने आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बालिश कृत्य केलं आहे. भारताने जिंकलेली ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन ते निघून गेले, याबाबत बीसीसीआयच्या सचिवांनी माहिती दिली.
Team India | Asia Cup 2025 Final

Team India | Asia Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवले.

  • भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

  • यानंतर नक्वी यांनी चक्क ट्रॉफी आणि मेडल्स त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये घेऊन गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com