Asia Cup 2025 : आश्चर्यच... ७७१० दिवसांत टीम इंडियासोबत प्रथमच असे घडले, आशिया चषक स्पर्धेत ते....

For the First Time Since 2004 : आशिया चषक स्पर्धेत भारताने विजयाने सुरूवात केली. पण, हा सामना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला. भारताच्या क्रिकेट इतिहासात ७७१० दिवस न घडलेली घटना या सामन्यात घडली.
Team India took the field without Rohit Sharma, Virat Kohli, or Ravindra Jadeja for the first time in 21 years

Team India took the field without Rohit Sharma, Virat Kohli, or Ravindra Jadeja for the first time in 21 years

esakal

Updated on
Summary
  • भारताने यूएईला केवळ ५७ धावांत गुंडाळून ९ विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला.

  • यूएईविरुद्धची ५७ धावांची ही खेळी पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारताविरुद्धची सर्वात निचांक धावसंख्या ठरली.

  • कुलदीप यादव (४-७) आणि शिवम दुबे (३-४) या विजयाचे नायक ठरले.

Team India Asia Cup 2025 new era players : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दुबळ्या युएईवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४.३ षटकांत विजय मिळवला. भारताने ९ विकेट्स व ९७ चेंडू राखून बाजी मारली. कुलदीप यादव व शिवम दुबे या विजयाचे नायक ठरले. पण, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात प्रथमच एक आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. ७७१० दिवसांत प्रथम भारतीय संघासोबत असे घडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com