Asia Cup 2025: India vs Pakistan मॅच होणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर BCCI ने वाचा काय केलं... सूर्या अन् आगरकर...

BCCI stops question on India vs Pakistan : आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली असून सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून निवडला गेला आहे. अजित आगरकर व सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
BCCI DODGES INDIA VS PAKISTAN QUESTION
BCCI DODGES INDIA VS PAKISTAN QUESTIONesakal
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर केला.

  • शुभमन गिल उपकर्णधार म्हणून संघात परतला, तर अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली.

  • अजित आगरकरने स्पष्ट केले की हा संघ २०२६ T20 वर्ल्ड कपसाठी अंतिम नाही.

BCCI SILENT ON INDIA VS PAKISTAN FIXTURE IN ASIA CUP 2025 : अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आज आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली. ही घोषणा २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापनाच्या ब्लूप्रिंटची पहिली झलक आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे आणि शुभमन गिल उप कर्णधारपदी परतला आहे. पण, या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? हा खरा प्रश्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com