Breaking : यशस्वी जैस्वाल संघात परतला; १६ सदस्यीय खेळाडूंची घोषणा, महत्त्वाच्या सामन्यात स्टार ओपनर मैदानावर उतरणार

Yashasvi Jaiswal returns to Mumbai Ranji squad: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी मुंबई संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि शार्दुल ठाकूर यांची मुंबईच्या संघात पुनरागमन झाले असून कर्नाटकविरुद्ध होणाऱ्या क्वार्टर फायनलसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
Yashasvi Jaiswal and Shardul Thakur return as Mumbai squad

Yashasvi Jaiswal and Shardul Thakur return as Mumbai squad

esakal

Updated on

Shardul Thakur leads Mumbai in Ranji Trophy quarterfinal : भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान न मिळालेल्या यशस्वी जैस्वालचे ( Yashasvi Jaiswal ) मुंबईच्या रणजी करंडक स्पर्धेतील संघात पुनरागमन झाले आहे. यशस्वीने मागील सामन्यात न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तो उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईच्या संघात परतला आहे. दुखापतीतून सावरत शार्दूल ठाकूरही परतला असून तो कर्नाटकविरुद्धच्या लढतीत नेतृत्व करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA ) सोमवारी १६ सदस्यीय संघ जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com