T20 World Cup स्पर्धेवर निपाह व्हायरसचे संकट? भारतातील सामने दुसरीकडे खेळवले जाणार? बांगलादेशी, पाकिस्तानींचा 'डाव'

Fact check on Nipah virus and T20 World Cup venues : भारतामध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाबत निपाह व्हायरसचे संकट असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेशमधील काही सोशल मीडिया अकाउंट्सकडून भारताच्या आयोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
T20 WORLD CUP IN INDIA NOT UNDER THREAT AMID NIPAH VIRUS RUMOURS

T20 WORLD CUP IN INDIA NOT UNDER THREAT AMID NIPAH VIRUS RUMOURS

esakal

Updated on

Is T20 World Cup in India under threat due to Nipah virus? भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव झाला आहे... अशा परिस्थितीत भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करायला नको... खेळाडूंच्या जिवाशी खेळ नको...भारत आणि बीसीसीआय खेळाडूंना संकटात टाकत आहेत.. अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. पण, या चर्चा बांगलादेशी व पाकिस्तानी घडवून आणत असल्याचे समोर आले आहे. खरच भारतात निपाह व्हायरस वाढलाय का? त्याचा वर्ल्ड कप स्पर्धेवर परिणाम होईल का? या प्रश्नांची उत्तरं शोधूयात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com