Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

Haris Rauf’s Big Warning to Team India : आशिया कप २०२५ अजून सुरूही झालेला नाही, पण भारत–पाकिस्तान सामन्यांभोवती तापलेलं वातावरण स्पष्ट दिसू लागलं आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने अतिआत्मविश्वास दाखवत भारताला हरवू असा दावा केला आहे.
Haris Rauf
Haris Rauf
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ मध्ये भारत–पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी युएईत होणार.

  • हॅरिस रौफने दावा केला की पाकिस्तान भारताला गट फेरी व सुपर-४ दोन्ही सामन्यांत पराभूत करेल.

  • भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ताकदवान दिसतोय.

India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला सामना युएईत रंगणार आहे. या सामन्यावरून राजकारण पेटले असताना पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफला दिवसा स्वप्न पडू लागले आहेत. त्याने भारतीय संघाला साखळी फेरीत आणि नंतर सुपर ४ मध्ये पराभूत करू असा दावा केला आहे. भारत-पाकिस्तान यांना अ गटात स्थान दिले गेले आहे आणि ९ सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वी हॅरिस रौफच्या दाव्याने भारतीय चाहत्यांचे मनोरंजन नक्की होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com