पाकिस्तानच्या U-Turn मुळे आयसीसीला किती कोटींचा झाला फायदा? India vs Pakistan लढत सर्वांसाठी फायद्याची

India Pakistan clash saved ICC broadcasting losses: वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना होणार असल्यामुळे आयसीसीची मोठी आर्थिक हानी टळली आहे. पाकिस्तानने सुरुवातीला भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता आणि यामुळे ICC आणि स्पर्धेच्या सर्व भागधारकांना मोठा आर्थिक तोटा होण्याची भीती होती.
REVEALED: ICC SAVES UP TO $174M AFTER PAKISTAN U-TURN FOR INDIA VS PAK MATCH

REVEALED: ICC SAVES UP TO $174M AFTER PAKISTAN U-TURN FOR INDIA VS PAK MATCH

esakal

Updated on

Pakistan U-Turn cricket revenue benefit explained : भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांच्या बहिष्काराच्या भूमिकेपासून घुमजाव केला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( ICC ) जीव भांड्यात पडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सामना आर्थिक फायदा लक्षात घेता सर्वात महत्त्वाचा होता आणि त्यामुळे तो होणे गरजेचा होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाठिंबा दर्शवताना IND vs PAK सामन्यावर बहिष्कार टाकला होता. पण, आठवडाभर चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानने यू टर्न मारला. आता हा सामना होणार असल्याने आयसीसी किती कोटींचा फायदा होणार आहे हे जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com