IND vs AUS 1st T20I: जर भारताची इनिंग इथेच थांबवली, तर ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे असेल आव्हान? शेवटच्या चार चेंडूंनी फिरवलाय सर्व डाव..

India vs Australia 1st T20I Marathi News: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात पावसाने नाट्यमय वळण घेतले. भारताच्या ९.४ षटकानंतर १ बाद ९७ धावा झाल्या आहेत आणि आता समजा भारताचा डाव थांबवण्यात आला, तर..
Australia DLS score calculation in reduced overs

Australia DLS score calculation in reduced overs

esakal

Updated on

Australia vs India 1st T20I Marathi News : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे सुरू असलेल्या सामन्यात मुसळधार पाऊस पडतोय. ५ षटकं झाली तेव्हा पावसाने प्रथम खोडा घातला होता आणि त्यामुळे दोन्ही संघांची प्रत्येकी २ षटकं कमी केली गेली. त्यामुळे सामना १८-१८ षटकांचा होईल असे जाहीर केले गेले. त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे आणि आता तो थांबायचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत भारताचा डाव इथेच संपल्याचे जाहीर झाल्यास ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे आव्हान असू शकते?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com