IND vs SL : अक्षर पटेलने कॅच सोडला, चेंडू Six गेला, तरीही श्रीलंकेला एकही धाव का मिळाली नाही? नाहीतर भारत हरला होता...

Why six was not counted in IND vs SL match: भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला.अक्षर पटेलच्या हातून झेल सुटला अन् चेंडू थेट सीमापार गेला.. पण, त्यांना सहा धावा मिळाल्याच नाही.
Axar Patel drops the catch and the ball clears the rope, but Sri Lanka get zero runs as umpire had already signaled a dead ball  

Axar Patel drops the catch and the ball clears the rope, but Sri Lanka get zero runs as umpire had already signaled a dead ball  

esakal

Updated on

Axar Patel drop catch no runs controversy: भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर फोरचा सामना आशिया कप २०२५ मधील सर्वात रोमांचक ठरला. श्रीलंका स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता, परंतु फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या भारतीय संघाला त्यांनी झुंजवले. दोन्ही संघांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. निर्धारित २०-२० षटकांत सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपर ओव्हरचा खेळ झाला. भारताने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतील अपराजित मालिका कायम ठेवली. पण, श्रीलंकेला तो षटकार दिला असता,तर भारत पराभूत झालाच होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com