

Shafali Verma - Smriti Mandhana | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
शफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांनी भारताला मजबूत स्थितीत नेले.
ऋचा घोषच्या आक्रमक खेळीने भारताला ३०० धावांच्या जवळ पोहोचवले.