T20 World Cup विजयानंतर भारतीय संघाची ओपन बसमध्ये मिरवणूक होणार की नाही? समोर आले अपडेट्स

India T20 World Cup 2026 Victory Parade Updates: भारतीय क्रिकेट संघाने २०२६ टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ओपन बस मिरवणूक होणार की नाही, असा प्रश्न आहे. कारण यापूर्वी २००७ आणि २०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाची मिरवणूक काढण्यात आली होती.
India T20 World Cup 2026 Victory

India T20 World Cup 2026 Victory

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. अहमदाबादला रविवारी (८ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले आणि तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. आता या विजेतेपदानंतर आता भारतीय संघ (Team India) कशाप्रकारे सेलिब्रेशन करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

<div class="paragraphs"><p>India T20 World Cup 2026 Victory</p></div>
T20 World Cup 2026: भक्कम व्यवस्थेमुळे भारतीय संघाचे यश; पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून कौतुक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com