U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य

India neet 348 runs to win U19 Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात समीर मिन्हासच्या दीडशतकी खेळीनंतरही पाकिस्तानला ३५० धावांच्या आत रोखण्यात भारताने यश मिळवले आहे.
U19 Team India

U19 Team India

Sakal

Updated on
Summary
  • १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले.

  • समीर मिन्हासने १७२ धावांची खेळी केली, पण द्विशतक हुकले.

  • भारतीय गोलंदाजांनी उत्तरार्धात पुनरागमन करत पाकिस्तानला ३५० धावांच्या आत रोखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com