IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

India Clinch T20I Series 3-1 against South Africa: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा टी२० सामना जिंकून मालिकाही जिंकली. यासह भारतीय संघाने या वर्षाचा शेवट गोड केला आहे.
India vs South Africa 5th T20I

India vs South Africa 5th T20I

Sakal

Updated on
Summary
  • भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका ३-१ ने जिंकली.

  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.

  • हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्तीचा विजयात मोलाचा वाटा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com