IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

BCCI Ticket Refund Policy IND vs SA 4th T20I Called Off: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्याचील लखनौमधील चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. हा सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांना तिकींटांचे पैसे परत मिळणार की नाही, जाणून घ्या.
India vs South Africa 4th T20I Called Off

India vs South Africa 4th T20I Called Off

Sakal

Updated on
Summary
  • भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील चौथा सामना लखनौमध्ये धुक्यामुळे रद्द झाला.

  • हा सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांना पैसे परत मिळतील.

  • बीसीसीआयच्या नियमानुसार एकही चेंडू न खेळल्यास तिकीटाचे पैसे परत दिले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com