

SRH writes to BCCI after Avesh Khan incident, complain about 2 controversial catches
esakal
IPL umpiring controversy explained SRH LSG match: सनरायझर्स हैदराबाद संघला आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण, काही निर्णयांचा त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आवेश खानने ( Avesh Khan) चेंडू सीमारेषेचा पार जाण्यापूर्वीच बाहेरून तो पुन्हा मैदानात टोलवला. अम्पायरचं लक्ष असतं आणि SRH ने आक्षेप घेतला असता तर लखनौला ५ धावांची पेनल्टी दिली गेली असती, त्यामुळे त्यांना २ चेंडंत ६ धावा कराव्या लागल्या असत्या, पण तसं काही घडलं नाही. मात्र, हैदराबाद फ्रँचायझीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.