
Ruturaj Gaikwad - Prithvi Shaw
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राने केरळविरुद्ध अनिर्णित सामना खेळला.
तिरुअनंतपूरममध्ये पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात २० धावांची आघाडी घेतली.
त्यामुळे महाराष्ट्राने ३ गुण मिळवले आहेत.