Ranji Trophy: पृथ्वी शॉ महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात चमकला, ऋतुराज गायकवाडचंही सलग दुसरं अर्धशतक

Maharashtra and Kerala Ends in Draw : महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी सामना अनिर्णित राहिला. खराब सुरुवातीनंतरही महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतल्याने ३ गुण मिळवण्यात यश आले आहे. ऋतुराज गायकवाड, जलद सक्सेना आणि पृथ्वी शॉ यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली.
Ruturaj Gaikwad - Prithvi Shaw

Ruturaj Gaikwad - Prithvi Shaw

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राने केरळविरुद्ध अनिर्णित सामना खेळला.

  • तिरुअनंतपूरममध्ये पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात २० धावांची आघाडी घेतली.

  • त्यामुळे महाराष्ट्राने ३ गुण मिळवले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com