VHT 2025-26: थरार.. रोमांच... ! सर्फराजने मुंबईच्या तोंडाशी आणलेला विजयाचा घास, पण पंजाबने १ धावेने जिंकली मॅच; कशी मिळाली कलाटणी?

Mumbai vs Punjab: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये मुंबईला पंजाबविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात १ धावेने पराभव स्वीकारावा लागला. सर्फराज खान आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीने मुंबईला विजयाच्या जवळ नेले, पण मयंक मार्कंडेच्या शानदार गोलंदाजीने मुंबईचा डाव संपवला.
Sarfaraz Khan

Sarfaraz Khan

Sakal

Updated on

विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा अंत्यत चुरशीची होत आहे. गुरुवारी (८ जानेवारी) या स्पर्धेत मुंबई विरुद्ध पंजाब संघात आणखी एक अत्यंत रोमांचक सामना पाहायला मिळाला.

या सामन्यात अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नेतृत्वातील पंजाब संघाने केवळ १ धावेने मुंबईला पराभूत केले. मुंबईसाठी सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी चांगली फलंदाजी केली, पण त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडले.

<div class="paragraphs"><p>Sarfaraz Khan</p></div>
Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com