T20 World Cup: मोहसीन नक्वींच्या नव्या फुशारक्या! म्हणे बहिष्काराच्या धमकीमुळे हेतू सिद्ध झाला, बांगलादेशला मान मिळाला

Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect': भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तानने नुकताच मागे घेतला आहे. याबाबत मोहसीन नक्वींनी प्रतिक्रिया देत आमचा हेतू पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect'

Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect'

Sakal

Updated on

Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect': टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच वादाला सुरुवात झाली होती. बांगलादेशने या स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यांनी यासाठी सुरक्षेचं कारण दिलं होतं. त्यानंतर आयसीसीसोबतच्या (ICC)अनेक चर्चांनंतरही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे बांगलादेशला टी२० वर्ल्ड कपमधून काढून स्कॉटलंडला त्यांच्या जागेवर संधी देण्यात आली.

आयसीसीच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने यात उडी घेत आधी स्पर्धा खेळणार नसल्याची धमकी दिली आणि नंतर भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार (Boycott) घालणार असल्याचे जाहीर केले. पण आता हा निर्णयही मागे घेत स्पर्धा नियोजनानुसार खेळणार असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी म्हटलंय की त्यांचा हेतू पूर्ण झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Mohsin Naqvi Claims boycott Move Was for 'Bangladesh's Respect'</p></div>
T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com