
IND vs PAK Match
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यावर वादंग निर्माण झाला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
पुण्यातील समाजसेवक केतन तिरोडकर यांनी भारत - पाकिस्तान सामन्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.