Ranji Trophy: महाराष्ट्राचा मोठा विजय! पृथ्वी शॉच्या द्विशतकानंतर मुकेश चौधरी अन् रामकृष्ण घोषचा चंदिगढविरुद्ध तिखट मारा

Maharashtra Beat Chandigarh : रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राने चंदिगढविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.
Maharashtra Ranji Team

Maharashtra Ranji Team

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राने चंदिगढला १४४ धावांनी पराभूत केले.

  • महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी यांचे विशेष योगदान राहिले.

  • या विजयामुळे महाराष्ट्राचे ९ पाँइंट्स झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com