

Ruturaj Gaikwad - Rishabh Pant
Sakal
भारतीय क्रिकेटमध्ये सप्टेंबरच्या अखेरीस एक दुर्मिळ परिस्थिती उद्भवणार आहे. भारताचा टी२० संघ सप्टेंबरच्या अखेरीस जपान दौऱ्यावर असणार आहे, कारण तिथे यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) होणार आहेत. पण त्याचवेळी वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) येणार आहे. अशात आता एकाच कालावधीत दोन भारतीय संघ खेळताना दिसणार आहेत.