

Shaheen Afridi
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धा ५ महिन्यांपूर्वीच संपली असली, या स्पर्धेच्या आठवणी अद्यापही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. या स्पर्धेत तीन वेळा भारत - पाकिस्तान हे संघ आमने सामने होते.
तसेच एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ (India vs Pakistan) आमने-सामने होते. त्यावेळी अनेक वादग्रस्त प्रसंग या स्पर्धेदरम्यान घडले.