IND vs PAK: 'पाकिस्तानसोबत कसली प्रतिस्पर्धाच राहिली नाही', भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार असं का म्हणाला? वाचा

Suryakumar Yadav on India vs Pakistan Rivalry: भारताने पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये ६ विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट प्रतिस्पर्धा आता संपली आहे. यामागील कारणही त्याने सांगितले.
Salman Ali Agha - Suryakumar Yadav | Asia Cup 2025 | India vs Pakistan

Salman Ali Agha - Suryakumar Yadav | Asia Cup 2025 | India vs Pakistan

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.

  • भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आहे.

  • सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धा आता राहिली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com