

Suryakumar Yadav, Shubman Gill, Abhishek Sharma Team India
Sakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव झाला.
शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर तिलक वर्मा वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
सूर्यकुमार यादवने पराभवाचे कारण फलंदाजांचे अपयश असल्याचे मान्य केले.