Rohit Sharma ने वाट पाहिली, नंतर टीम निघून गेली अन् मग केएल राहुल आला; टीम इंडिया दुबईत पोहचल्यावर नेमकं काय घडलं

Team India’s Bus Leaves Without KL Rahul: शनिवारी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईत पोहचला. दुबईत पोहचल्यानंतर केएल राहुलला सोडून टीम इंडिया हॉटेलकडे निघून गेल्याचे समजत आहे.
KL Rahul
KL RahulSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी दुबईला पोहोचला आहे, तसेच सरावालाही सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक असले, तरी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे भारत वगळता इतर संघ पाकिस्तानमध्ये सामने खेळणार आहेत, तर भारतीय संघ दुबईत सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईत पोहचला.

KL Rahul
Champions Trophy 2025: भारताचा अ गट - ‘ग्रुप ऑफ डेथ’; जाणून घ्या काय आहे ताकद अन् कमजोरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com