Virat Kohli ने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी गिल, पंतसह भारतीय खेळाडूंना घरी बोलावलं; नेमकं कारण काय?

Virat Kohli Meets Shubman Gill, Rishabh Pant in London: भारतीय संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी विराटने लंडनच्या घरी शुभमन गिल, रिषभ पंतसह भारतीय खेळाडूंना बोलवले होते.
Virat Kohli | Shubman Gill | Rishabh Pant
Virat Kohli | Shubman Gill | Rishabh PantSakal
Updated on

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये जोरदार तयारी करत आहेत. भारतीय संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. विशेष म्हणजे या मालिकेपासून शुभमन गिलच्या नेतृत्वालाही सुरुवात होणार आहे.

या मालिकेपूर्वी भारताचे अनुभवी खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. त्यामुळे कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. त्याच्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे.

Virat Kohli | Shubman Gill | Rishabh Pant
Virat Kohli: RCB च्या विजायनंतरही कसोटी क्रिकेटला विसरला नाही विराट; म्हणाला, हा जरी सर्वोत्तम क्षण असला, तरी...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com