Asia Cup 2025 कोण जिंकणार? वीरेंद्र सेहवागने केली भविष्यवाणी; टीम इंडियाबद्दल म्हणाला...

Virender Sehwag on India squad Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया कप २०२५ साठी १५ मुख्य आणि ५ राखीव खेळाडूंची निवड केली आहे. वीरेंद्र सेहवागने या स्पर्धेतील भारतीय संघाबाबत भाष्य केले आहे.
Virender Sehwag on Team India
Virender Sehwag on Team IndiaSakal
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा झाली असून सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे.

  • या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर वीरेंद्र सेहवागने भाष्य केले आहे.

  • त्याने पुन्हा एकदा भारतीय संघ आशिया कप जिंकू शकतो, असं म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com