IND vs ENG Semi: भारत-इंग्लंड सामना काही कारणास्तव झालाच नाही, तर काय होईल? फायनलला कोण जाईल? राखीव दिवसाचा नियम

What happens if India vs England semifinal is washed out? ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. मात्र, हा सामना झाला नाही तर फायनलला कोण पोहोचणार?
What happens if the India vs England T20 World Cup semifinal is washed out?

What happens if the India vs England T20 World Cup semifinal is washed out?

esakal

Updated on

Who qualifies for final if IND vs ENG is abandoned? भारत-इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरीची लढत होणार आहे. ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल खेळणार आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण, काही कारणास्तव उपांत्य फेरीचे दोन्ही सामने न झाल्यास काय? राखीव दिवसाचा नियम काय सांगतो?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com