What happens if the India vs England T20 World Cup semifinal is washed out?
esakal
Who qualifies for final if IND vs ENG is abandoned? भारत-इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरीची लढत होणार आहे. ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल खेळणार आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण, काही कारणास्तव उपांत्य फेरीचे दोन्ही सामने न झाल्यास काय? राखीव दिवसाचा नियम काय सांगतो?