T20 World Cup : वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच पावसामुळे रद्द झाली तर भारत वर्ल्डकपधून बाहेर पडणार? कसं असेल समीकरण?

T20 World Cup 2026 India vs West Indies Rain Scenario Explained : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने या सामन्याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
T20 World Cup 2026 India vs West Indies Rain Scenario Explained

T20 World Cup 2026 India vs West Indies Rain Scenario Explained

esakal

Updated on

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, तर दुसरा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. पहिल्या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारत-वेस्ट इंडिज हा सामना एका अर्थाने ‘क्वार्टर फायनल’ ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com