

BCCI Introduces New Rules Before IPL 2026 Playoffs
esakal
BCCI decision shocks IPL fans: आयपीएल २०२६(IPL) च्या हंगामात आता फक्त २ सामने शिल्लक राहिले आहेत. मात्र या दोन महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत नवीन नियम लागू केले आहेत.
माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटने (ACSU) आयपीएल २०२६ मधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सामन्याच्या दिवशी स्मार्ट ग्लासेस आणि इतर अत्याधुनिक चष्मे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.