अरे हो, शांत हो...! तिलक वर्मा चार्जअप झालेल्या हार्दिक पांड्याला असं का म्हणाला? नेमकं तेव्हा काय घडलं?

Tilak Varma’s Stunning Century Powers Mumbai Indians: तिलक वर्माने हार्दिक पांड्याला ‘शांत हो’ का सांगितले? मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यातील खास प्रसंग आणि तिलकच्या शतकाची कहाणी जाणून घ्या.
Tilak Varma’s Stunning Century Powers Mumbai Indians

Tilak Varma’s Stunning Century Powers Mumbai Indians

esakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा ३० वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने दमदार प्रदर्शन करत हंगामाचा दुसरा विजय मिळवला. सामन्यात तिलक वर्माने दमदार शतक झळकवत या हंगामातील सर्वात मोठा विजय मुंबईला मिळवून दिला. या सामन्यात मुंबईकडून फलंदाजीत तिलक वर्मा तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह दोघेही चमकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com