Why was IPL 2025 Final moved from Kolkata to Bengal : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील प्लेऑफ, तसेच अंतिम फेरी सामना स्थलांतरित करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयावर पश्चिम बंगाल सरकारने टीका केली असून, हा निर्णय राजकीय विचारांवर आधारित असल्याचा आरोप केला आहे.