'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला IPL 2025 जिंकायची असेल, तर मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये पोहोचायला नको!'

R Ashwin’s opinion on RCB vs MI rivalry in IPL 2025 : अनुभवी गोलंदाज आर. अश्विनने केलेलं एक विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अश्विनने म्हटलं आहे की, "जर मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचली, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल जिंकता येणार नाही."
'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला IPL 2025 जिंकायची असेल, तर मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये पोहोचायला नको!'
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर १ च्या लढतीत पंजाब किंग्सवर एकहाती विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. RCB ने तिसऱ्यांदा फायनल गाठली आणि यंदा ते जेतेपदाचा दुष्काळ संपवतील अशी चाहत्यांना आशा आहे. पण, जर मुंबई इंडियन्स फायनलला आली, तर त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंगू शकते, असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन याने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com